अ] बालवेश्या:
बालवेश्या ह्या १६ वर्षांच्या आतील असतात. ह्या व्यवसायात बाल्वेश्याना प्रचंड मागणी असते कारण जेवढी कोवळी मुलगी तेवढी मजा जास्त अशी भावना वास्नाधीन लोकांची असते. तसेच ह्या मुलींपासून एडस सारखा महाभयंकर रोग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात नसते. ह्या कारणास्तव आज संपर्ण जगात बाल्वेश्यांना प्रचंड मागणी आहे. ब] वेश्यांच्या अल्पवयीन मुली:
ज्या वेळेस वेश्या ह्या मुलीना जन्म देतात त्यावेळेस त्यांना स्वतःला,दलाल, कोठेवले व घरवाले ह्यांना अतिशय आनंद होतो. कारण त्यांना वाटते कि मुलगी मोत्जी झाल्यावर आमदनी मिळेल तसेच म्हातारपणात आधार मिळेल अशा कारणामुळे वेश्यांना मुलगी झाल्यावर आनंद होतो. अनेक वेश्यांवर कर्ज असते व त्या प्रचंड व्याजही भरत असतात. हे कर्ज फेडण्याची नसते त्यांचीी नसते व तसेच आर्थिक परिस्थिती हि दुर्बल असल्यामुळे ह्या वेश्या आपली मुलगी मोठी झाल्यावर ह्याच व्यवसायात आणतात. ह्यामुली वयाने लहान असल्यामुळे त्यांना वस्तुस्थितीचे गांभीर्य वा ज्ञान नसल्यामुळे ते ग्राहकांच्या प्रेमात पडतात अशा मुळे त्या गर्भवती होतात. काही वेश्या ह्या आपल्या मुलींना ह्या वातावरणापासून दूर ठेवतात व आपल्या रोजगारातून त्यांना पेसे पाठवितात, तसेच त्या मुलींचे लग्नही लावून देतात.
परंतु जेव्हा त्या पतीला सत्य वस्तुस्थितीची माहिती होते तेव्हा तो त्या मुलीला मारतो व त्रास देतो हे वस्तुचित्र दिसून येते. देव्दासिच्या मुली ह्या परंपरेनुसार देवदासी बनतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही अतिशय हलाखीची असते. त्यांची परिस्थिती हलाखीची त्या ह्या व्यवसायाकडे वळतात. आई होणे हा स्त्रीच्या जीवनातील सर्वात मोठा आनद असतो म्हणून वेश्या स्त्रियांनाही मुल व्हावे असे वाटते.तसेच म्हातारपणात मुळे आपला सांभाळ करतील म्हणून त्यांना मुल हवे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा